·
स्वाभिमान म्हणजे ताठ मानेन जगण्याचा कणा हा स्वाभिमान जेव्हा जागा होतो तेंव्हाच इतिहास घडला जातो .
·
राष्ट्र घडली जातात जानकर साहेबांनी त्यागाच्या माध्यमातून तरूणांमध्ये स्वाभिमान जागा केला अपयशातून यश मिळवून देण्याचं काम युद्ध स्वाभिमान च करतो .
·
स्वभिमानी माणस ही धाडसी व पराक्रमी असतात त्यांना जर कुणी ठोकर दिली तर ती पेटून उठतात आणि इतिहास घडवतात .
·
महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही माणस माणूसपणाच्या स्वाभिमानातून पेटून उठली जुलमी व्यवस्थेविरूद्ध बंड केलं याला म्हणतात स्वाभिमान फेकलेले पेसे न उचलणारा माणूस स्वाभिमानच दाखवतो कारण संकटामुळ झुकणं त्याला जमत नसत कोणापुढ नमन त्याला मान्य नसत.
EmoticonEmoticon